
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

व्यापार :एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
कोल्हापूरचा अद्वैत कुलकर्णी हा मेकॅनिकल इंजिनिअर आहे. २०१७ मध्ये तो सुट्टीसाठी त्रिपुराला गेला होता. तिथे गेल्यानंतर तिथल्या मोठ मोठ्या अननसाच्या बागा त्याला आवडल्या. त्याने त्या बागांमध्ये व्यवसायाची संधी शोधली. एकदा जाऊन आल्यानंतर तो पुन्हा एकदा त् ...

फिल्मी :"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
एकटेपणासंदर्बात बोलताना सानिया म्हणाली, "मी अनेकवेळा रात्रीचे जेवण करत नाही, फक्त हा विचार करून की..." ...

ऑटो :नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
नवीन Honda City चे डिझाईन होंडाच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या '0 Series sedan concept' मधून प्रेरित असणार आहे. ...

क्रिकेट :"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
चुकीचा पांयडा पाडू नका, कसोटी संघबांधणीवर पुन्हा विचार करा ...

राष्ट्रीय :"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
Prashant Kishor Latest News: तीन-साडेतीन वर्ष बिहारमध्ये काम करत असलेल्या प्रशांत किशोर यांच्या पक्षाचा मानहानिकारक पराभव झाला. या पराभवानंतर प्रशांत किशोर पहिल्यांदाच मनमोकळे बोलले. आपण दिवसभर मौनव्रत पाळणार असल्याचेही ते म्हणाले. ...

राष्ट्रीय :अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागील सूत्रधार अनमोलला १९ नोव्हेंबर रोजी आयजीआय विमानतळावर एनआयए आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली होती. ...

राष्ट्रीय :अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
केंद्रीय तपास संस्थेने दावा केला आहे की, जवाद यांनी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची फसवणूक करून तब्बल ४१५ कोटी कमावले आहेत. ...

आंतरराष्ट्रीय :"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई'
'दैनिक जंग'च्या वृत्तानुसार, आसिम मुनीर यांनी मे महिन्यात भारतासोबत झालेल्या चार दिवसांच्या संघर्षावरही भाष्य केले. ७ ते १० मे दरम्यानच्या या संघर्षात पाकिस्तानी सैन्याने भारताच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत, विजय मिळवल्याचा खोटा दावाह त्यांनी ...

आंतरराष्ट्रीय :'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांनी लाल किल्ल्यापासून ते काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारतात हल्ले केले आहेत, अशी कबुली पाकिस्तानी नेते चौधरी अन्वरुल हक यांनी उघडपणे दिली. ...

राष्ट्रीय :"आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
Delhi Blast : दिल्ली स्फोटात जखमी झालेल्यांपैकी काही लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ...

राष्ट्रीय :अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
India-Afghanistan Relation : बदलत्या जिओपॉलिटिकल समीकरणांत हा दौरा महत्वाचा. ...
